उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपला जाहिरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आज शिवसेना प्रवक्ते आ.संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. ते म्हणाले, ठाकरे गटाला आपण किती जागा जिंकून येऊ याची खात्री नसताना जाहिरनामा प्रसिद्ध करणे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने अस आहे. तसेच इंडिया आघाडित कोणाचेही विचार एकत्र नाही, त्यामुळे त्यांच् सरकार येण अशक्य आहे. अश्या शब्दात आ.संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केलीये
पाहा विडिओ
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
मुंबई (Maharashtra Assembly Elections 2024): मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मालवण(Malvan):जयदीप आपटेचे वकील सिंधुदुर्गात दाखल, स्ट्रॅटेजी तयार, जामीन मिळवण्यासाठी पडद्यामागे हालचाली? जयंत पाटलांचा गंभीर आरोप