लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 42.35 टक्के मतदान
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 42.35 टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार – 49.91 टक्के
जळगाव – 42.15 टक्के
रावेर – 45.26 टक्के
जालना – 47.51 टक्के
औरंगाबाद – 43.76 टक्के
मावळ – 36.54 टक्के
पुणे – 35.61 टक्के
शिरूर – 36.43 टक्के
अहमदनगर- 41.35 टक्के
शिर्डी – 44.87 टक्के
बीड – 46.49 टक्के
More Stories
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध; ठाकरे गट-भाजप आमनेसामने, रामा हॉटेलबाहेर तुफान राडा
नवी दिल्ली(New Delhi):संसदेत आज अर्थसंकल्पावरुन घमासान, राहुल गांधी काय बोलणार?
केंद्रीय अर्थसंकल्प(Union Budget 2024):विधानसभा निवडणूक असूनही महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच का मिळालं नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या कृतीचा नेमका अर्थ काय?