Loksabha election:लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 42.35 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 42.35 टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 42.35 टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार – 49.91 टक्के
जळगाव – 42.15 टक्के
रावेर – 45.26 टक्के
जालना – 47.51 टक्के
औरंगाबाद – 43.76 टक्के
मावळ – 36.54 टक्के
पुणे – 35.61 टक्के
शिरूर – 36.43 टक्के
अहमदनगर- 41.35 टक्के
शिर्डी – 44.87 टक्के
बीड – 46.49 टक्के

You may have missed